केळवे ग्रामस्थांच्या व्यथा पालघर : पालघर जिल्ह्यातलं केळवे गाव. जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे एक सुप्रसिद्ध पर्यटन म्हणून पालघर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मात्र याच केलेवे भागात स्मशानभूमीचा... Read more
वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध
हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी ०४ सप्टेंबर २०२५ ही अंतीम तारीख पालघर : राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) दिलेल्या आदेशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका ( Vasai Virar City... Read more
मुरबे पोर्ट प्रकल्पाचा “मसुदा पर्यावरण मूल्यांकन अहवाल” (EIA) सादर
लवकरच होणार सार्वजनिक सुनावणी पालघर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाद्वारे विकसित करण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी मुरबे पोर्ट प्रकल्पाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला... Read more
पालघर : “फिटनेस की डोस – अर्धा घंटा रोज” या घोषवाक्याचा प्रसार करून नागरिकांमध्ये आरोग्य आणि फिटनेस बद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या म... Read more
भारतीय रेल्वे गणपती विशेष 380 रेल्वे फेऱ्या चालवणार
मुंबई : भारतीय रेल्वेने यावर्षीच्या उत्सवाच्या काळात भाविकांसाठी आणि प्रवाशांसाठी सुसह्य आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 380 गणपती विशेष रेल्वे ( Ganpati Special Trains ) फेऱ्या चाल... Read more
मुंबई : केंद्र शासनाच्या ३ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला ( Marathi language ) अभिजात भाषेचा ( Classical Language ) दर्जा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय... Read more
महाराष्ट्र सदनात लवकरच स्वयं सहायता गटांचे दालन
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये ( Delhi ) महाराष्ट्रातील स्वयं सहायता गटांच्या वस्तुंना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी एक स्वतंत्र दालन सुरू करण्यासंदर्भात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जय... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर – तारापूर औद्योगिक ( Boisar Tarapur MIDC ) क्षेत्रातल्या प्लॉट नंबर एफ 13 मध्ये असलेल्या मेडली फार्मास्युटिकल्स कंपनीत ( Medley Pharmaceuticals Compan... Read more
जव्हारच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न पालघर : पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जव्हार तालुक्या मधल्या नागरिकांना आता न्याय मिळविण्यासाठी लांब प्रवास... Read more
भारतीय नेव्ही आणि आर्मीच्या सैनिकाच्या हातावर झळकणार पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक बांबूच्या राख्या
आदिवासी महिलांनी तयार केल्या 25 हजार बांबूच्या राख्या पालघर : बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण. या सणाला राख्यांना विशेष महत्व आहे. रक्षाबंधन स... Read more