जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी उचलला पर्यावरण संवर्धनाचा विळा
गेल्या चार वर्षांपासून राबवत आहेत सीड बॉल चा अनोखा उपक्रम पालघर : निसर्गाच आपल्या जीवनातलं देणं समजून आणि पर्यावरणाच महत्व समजून पालघर जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने वृक्ष... Read more
न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताच्या 52 व्या सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ नवी दिल्ली : राष्ट्रपति भवनात आयोजित एका विशेष समारोहात न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताच्या 52 व्या मुख्य न्यायाधीश (CJI) म्हणून आज सकाळी श... Read more
पालघर जिल्ह्यातल्या महिला मशरूम शेतीतून होवू लागल्यात आत्मनिर्भर
मशरूम शेतीचा जिल्ह्यात नवा प्रयोग पालघर : प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा सर्वत्र वाढताना दिसून येत आहे. मग ते कोणतही क्षेत्र असो. महिला शक्ती हि आता सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्या... Read more
बाजारात २०० ते २५० रुपये किलो भावाने विकली जाते स्ट्रॉबेरी पालघर : कुपोषणाच्या समस्येसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या पालघर जिल्ह्यातल्या ( Palghar District ) जव्हार-मोखाडा भागांत एकेकाळी पावसाळ्... Read more
गावातलं 70 टक्के स्थलांतर थांबवण्यात यश पालघर : ग्रामीण भागातल्या नागरीकांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. अशाच शासनाच्या विविध योजनांच्या ल... Read more
प्लास्टिकच्या कचऱ्यापासून ग्रामपंचायतीला मिळणार आर्थिक उत्पन्न
प्लास्टिक मुक्त गाव करण्याचा खानिवली ग्रामपंचायतीचा निर्णय पालघर : सध्याच्या काळात प्लास्टिक हे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहे. आपल्यापैकी अनेकजणांसाठी प्लास्टिक कंटेनर्स,... Read more
पालघर : महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेतर्फे प्रतिवर्षी तत्त्वज्ञान विषयाशी निगडीत ग्रंथासाठी उत्कृष्ठ ग्रंथ पुरस्कार ( Best Book Award ) दिला जातो. या वर्षी या पुरस्कारासाठी पालघर मधल्या सोनो... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यातले शेतकरी हे नेहमीच शेती क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत असतात. मग ते शहरी भागातले असोत किंवा ग्रामीण भागातले. पालघर जिल्ह्यातल्या मोखाड्या सारख्या अतिदुर्गम भागातले अने... Read more
प्रारब्ध युग न्यूज नेटवर्क : श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला ही तितकेच महत्व आहे. मार्गशीर्ष महिन्याला पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष गुरुवारला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे.... Read more
आकाश कंदीलांना वारली कलेजी साज , मिळवलं जवळपास 18 लाखांचं उत्पन्न
पालघर : दिवाळीचा सन म्हणजे दिव्यांचा उत्सव. प्रकाशाचा उत्सव. दिवाळीच्या सणाला आकाश कंदिलांना हि विशेष महत्व आहे. दिवाळीला घरात दिवे लावण्या बरोबरच लोकं आकाश कंदीलांना घरांची शोभा वाढवण्यासाठ... Read more