२६ जून छत्रपती शाहू महाराजांची जयंती आणि सामाजिक न्यायदिन या निमित्ताने महाराजांचा विचार, सामाजिक नीतिमत्ता वाढणे हे सामाजिक सुधारणेचे एक महत्त्वाचे अंग आहे. आमचे राज्यकर्ते शाहू महाराजांची... Read more
नशेच्या कोड्यात अडकलेल्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढण्यासाठी विविध स्तरांवर काम केंल जातं. शासकीय पातळीवर विविध योजना राबविल्या जातात. महाराष्ट्रातील कल्याण येथे वास्तव्यास असलेले मिलिंद रू... Read more
मुंबई : रस्त्यावरील अपघातात, खेळताना, मारामारीत डोक्याला जखम होऊन मेंदूला मार लागण्याची शक्यता असते. याला ‘हेड इंज्युरी’ असे म्हणतात. डोक्याला दुखापत झाल्यास अनेकदा रूग्णाचा मृत्यू किंवा अपं... Read more
महाराष्ट्रात महिलांना सन्मानाने वागविले जाते. महाराष्ट्राने प्रथमच महिला धोरण आणून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. १९९४ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार यांच्या पुढाकारानं महिला धोरण त... Read more
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्यावतीने ‘वारकरी संतपरंपरे’वर आधारित चित्ररथ यावर्षी प्रजासत्ताकदिनी होणा-या राजपथावरील पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. चित्ररथासोबत सहभागी होणा-या कलाकारांमध्ये प्रचंड... Read more
पालघर / नीता चौरे : पालघर जिल्ह्याला तसं तर निसर्गत: समुद्रकिनाऱ्यांचं वैभवचं लाभलेलं आहे. जिल्ह्याची पश्चिम किनारपट्टी म्हटली की सौंदर्यानं नटलेली किनारपट्टी संबोधली जाते. या किनारपट्टी भाग... Read more
पूर्वी पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी काजवे लुकलुकत असत. आईच्या मामाकडल्या घरी मी ह्या काजव्यांच्या मागे पळत असे आणि दहा पंधरा मिनिटात जवळपास शंभरएक काजवे पकडून ते बाटलीत भरून ती बाटली अंधाऱ... Read more
पालघर / नीता चौरे : मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या जव्हारचं नाव ऐकलं की समोर येत ते इथल्या आदिवासीबहुल भागातलं कुपोषण, बेरोजगारी आणि निरक्षरता. मात्र आता मिनी महाबळेश्वर हे नाव सत्यात उतर... Read more
कोयना जल विद्यूत प्रकल्पाला महाराष्ट्राची ‘भाग्यरेषा’ म्हणून ओळखले जाते. या जलविद्यूत केंद्रावर राज्यातील अनेक उद्योग व्यवसाय आधारलेले आहेत. कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात... Read more
कोरोनाच्या आपत्तीने सा-या क्षेत्रात कमी अधिक परिणाम झाला. कोरोनाचा सर्वाधिक फटका पर्यटन उद्योगाला झाला. हळूहळू जनजीवन पूर्वपदावर आले. महाराष्ट्र थांबला नाही. थांबत नाही हे पून्हा एकदा दिसून... Read more