सी एस आर संकल्पनेतू जिल्ह्यात कंपन्यांची संख्या वाढली – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर
पालघर : प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी CSR ची संकल्पना आणली, त्यामुळे अनेक मोठया कंपन्याची संख्या आणि प्रमाण वाढले असल्याचं सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा... Read more
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
पालघर : गाव पातळीवरील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे. पालघर जिल्हयात होणारी ही कार्यशाळा महाराष्ट्रातली पहिली कार्यशाळा आहे.... Read more
पालघरच्या अशोक धोडी हत्ये प्रकरणात मुख्य आरोपीला अटक
जमिनीच्या वादातून सख्या भावानेच केली भावाची केली फिल्मी स्टाईल हत्या पालघर : पालघर जिल्ह्यातल्या अशोक धोडी अपहरण आणि हत्ये प्रकरणात 5 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी अविनाश धोडी ला पालघर प... Read more
बांबू शेती बदलेल आदिवासी समुदायाचे जीवनमान
शेतीसाठी सात लाखांपेक्षा ही जास्त अनुदान पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या आदिवासी पाड्यांवर 50 लाख बांबू वृक्ष लागवडीचा ( Bamboo Farming ) संकल्प प्रत्यक्ष बांबू वृक्ष लागवड... Read more
पालघर : मुंबईला लागून असलेले पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ ( Tourist Place ) केळवे ( Kelve ) पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेमुळे ( Firing Incident ) चर्चेत आले आहे. या घटनेत एका १७ वर... Read more
महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती
गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक मुंबई : महाराष्ट्राने ( Maharashtra ) पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत ( Foreign Investment ) देश पातळीवर आघाडी घेतली आहे. 2024-2... Read more
पालघर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या ( Rural Development Department ) वतीनं ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ ( Yashwantrao Chavan Panchayat Raj Abhiyan 2025... Read more
पालघर : डिजिटल मिडिया संपादक आणि पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्याकडून देण्यात आलेला मानाचा महाराष्ट्र महागौरव पुरस्कार सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांना प्राप्त... Read more
शास्त्रज्ञ पोहचणार शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत
विकसीत भारत कृषी संकल्प अभियान पालघर : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार ( Ministry of Agriculture and Farmers’ Welfare, Government of India ) द्वारा संपूर्ण भारत देशात केंद्री... Read more
ईमेल मुळे उडाली खळबळ पालघर : पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका अनोळखी ईमेल आयडी वरून बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल जिल्हाधिकारी कार्यालयाला आला होता. ज्यानंतर एकच खळबळ उडाली.सुरक्षेतेच्या दृष्टि... Read more