धरती आबा योजनेत पालघर जिल्ह्यातील 635 गावांचा समावेश
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालघर जिल्हयात शुभारंभ पालघर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( C... Read more
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस जि. प. शाळेत चिमुकल्यांचं केलं स्वागत
पालघर : गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षण व्यवस्थेची किल्ली आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन... Read more
डिजिटल प्रशासनात आदिवासी गावाची भरारी नवी दिल्ली : धुळे ( Dhule ) जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ( Shirpur taluka ) रोहिणी ग्रामपंचायत ही 100 टक्के आदिवासी गाव असूनही डिजिटल प्रशासन आणि पारद... Read more
केशरी, पिवळा आणि पांढरे रेशनकार्ड धारकांना या योजनेचा मिळतो लाभ
लाभ मिळवण्यासाठी रेशनकार्ड अपडेट करणे आवश्यक पालघर : पालघर जिल्ह्यातल्या शेवटच्या घटकांपर्यंत आयुष्मान भारत मिशन अंतर्गत योजनेचा लाभ मिळावा, जिल्हयातला एकही घटक आरोग्यापासून वंचित राहणार नाह... Read more
सी एस आर संकल्पनेतू जिल्ह्यात कंपन्यांची संख्या वाढली – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर
पालघर : प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी CSR ची संकल्पना आणली, त्यामुळे अनेक मोठया कंपन्याची संख्या आणि प्रमाण वाढले असल्याचं सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा... Read more
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
पालघर : गाव पातळीवरील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे. पालघर जिल्हयात होणारी ही कार्यशाळा महाराष्ट्रातली पहिली कार्यशाळा आहे.... Read more
पालघरच्या अशोक धोडी हत्ये प्रकरणात मुख्य आरोपीला अटक
जमिनीच्या वादातून सख्या भावानेच केली भावाची केली फिल्मी स्टाईल हत्या पालघर : पालघर जिल्ह्यातल्या अशोक धोडी अपहरण आणि हत्ये प्रकरणात 5 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी अविनाश धोडी ला पालघर प... Read more
बांबू शेती बदलेल आदिवासी समुदायाचे जीवनमान
शेतीसाठी सात लाखांपेक्षा ही जास्त अनुदान पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या आदिवासी पाड्यांवर 50 लाख बांबू वृक्ष लागवडीचा ( Bamboo Farming ) संकल्प प्रत्यक्ष बांबू वृक्ष लागवड... Read more
पालघर : मुंबईला लागून असलेले पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ ( Tourist Place ) केळवे ( Kelve ) पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेमुळे ( Firing Incident ) चर्चेत आले आहे. या घटनेत एका १७ वर... Read more
महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती
गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक मुंबई : महाराष्ट्राने ( Maharashtra ) पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत ( Foreign Investment ) देश पातळीवर आघाडी घेतली आहे. 2024-2... Read more









