जमिनीच्या वाटणीसाठी मोठा दिलासा ; केवळ ५०० रुपयांत नोंदणी
पालघर : राज्य शासनाने ( State Government ) सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, एकाच कुटुंबातील सदस्यांच्या सामायिक जमिनीचे वाटणीपत्र ( Nominal Fee ) आता... Read more
वाढवण बंदर प्रकल्प मोबदला घोटाळा
पालघर : वाढवण बंदर प्रकल्पासाठी ( Wadhwan Port Project ) संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेत ( Compensation Scam ) मोठा गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात उघ... Read more
पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर
पालघर : संसदेतील उत्कृष्ट आणि प्रभावी कामगिरीबद्दल दिला जाणारा देशातील प्रतिष्ठित “संसद रत्न पुरस्कार २०२६” ( Sansad Ratna Award 2026 ) यंदा पालघर लोकसभा मतदारसंघाचे ( Palghar Lok Sabha cons... Read more
ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार – मंत्री नितेश राणे वर्सोवा-मढ जलमार्गावर डिजिटल तिकीट प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील ( Mumbai Metropolit... Read more
महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार प्रदान
अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण नवी दिल्ली : देशातील महत्वाचे नागरी सन्मान असलेल्या ‘पद्म पुरस्कारांचे’ ( Padma Awards ) वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( President Droupadi Murm... Read more
पद्मश्री जनार्दन बोथे यांचा महाराष्ट्र सदनात सत्कार
नवी दिल्ली : आपल्या समर्पित लोकसेवेने महाराष्ट्राची मान राष्ट्रीय पातळीवर उंचावणारे पद्मश्री ( Padma Shri ) जनार्दन बोथे ( Janardan Bothe ) यांचा महाराष्ट्र सदनात ( Maharashtra Sadan ) एक वि... Read more
“२४ तासांची गुलामी नको”, पालघरमध्ये रुग्णवाहिका चालकांचे घड्याळ आंदोलन
पालघर : पालघर ( Palghar ) जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका ( 102 Ambulance ) चालकांवर लादण्यात आलेली २४ तासांची ड्युटी रद्द करावी तसेच हक्काचे वेतन आणि निश्चित कामाचे तास लागू करावेत या प्रमुख मा... Read more
महाराष्ट्रातील ९.८६ कोटी मतदारांची पडताळणी होणार
मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेची घोषणा नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने ( Election Commission of India ) देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष संक्षिप्त पु... Read more
भग्न दगडांपासून अखंड श्रद्धेपर्यंत : सोमनाथची गाथा
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लवकरच, १३ नोव्हेंबर १९४७ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल सोमनाथ येथे गेले. समुद्रकिनारी उभे राहून त्यांनी मंदिराच्या भग्... Read more
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा ( Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela ) आयोजित होत आहे. या कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे ( Logo ) अनावरण सह्याद्री अतिथीगृह ये... Read more









