केशरी, पिवळा आणि पांढरे रेशनकार्ड धारकांना या योजनेचा मिळतो लाभ
लाभ मिळवण्यासाठी रेशनकार्ड अपडेट करणे आवश्यक पालघर : पालघर जिल्ह्यातल्या शेवटच्या घटकांपर्यंत आयुष्मान भारत मिशन अंतर्गत योजनेचा लाभ मिळावा, जिल्हयातला एकही घटक आरोग्यापासून वंचित राहणार नाह... Read more
सी एस आर संकल्पनेतू जिल्ह्यात कंपन्यांची संख्या वाढली – राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर
पालघर : प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी CSR ची संकल्पना आणली, त्यामुळे अनेक मोठया कंपन्याची संख्या आणि प्रमाण वाढले असल्याचं सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा... Read more
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
पालघर : गाव पातळीवरील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे. पालघर जिल्हयात होणारी ही कार्यशाळा महाराष्ट्रातली पहिली कार्यशाळा आहे.... Read more
पालघरच्या अशोक धोडी हत्ये प्रकरणात मुख्य आरोपीला अटक
जमिनीच्या वादातून सख्या भावानेच केली भावाची केली फिल्मी स्टाईल हत्या पालघर : पालघर जिल्ह्यातल्या अशोक धोडी अपहरण आणि हत्ये प्रकरणात 5 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी अविनाश धोडी ला पालघर प... Read more
बांबू शेती बदलेल आदिवासी समुदायाचे जीवनमान
शेतीसाठी सात लाखांपेक्षा ही जास्त अनुदान पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या आदिवासी पाड्यांवर 50 लाख बांबू वृक्ष लागवडीचा ( Bamboo Farming ) संकल्प प्रत्यक्ष बांबू वृक्ष लागवड... Read more
महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती
गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक मुंबई : महाराष्ट्राने ( Maharashtra ) पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत ( Foreign Investment ) देश पातळीवर आघाडी घेतली आहे. 2024-2... Read more
न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताच्या 52 व्या सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ नवी दिल्ली : राष्ट्रपति भवनात आयोजित एका विशेष समारोहात न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताच्या 52 व्या मुख्य न्यायाधीश (CJI) म्हणून आज सकाळी श... Read more
महाराष्ट्र आणि गुजरात देशाच्या विकासात आणि जागतिक पटलावर नाव चमकणारे राज्य – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली : भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भुमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र ( Maharashtra ) आणि गुजरात ( Gujarat ) राज्यांचा राज्य आज दिवस आ... Read more
विकासाच्या दृष्टीने पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वे विस्तार आवश्यक
पालघर रेल्वे स्थानकावर गाड्यांच्या थांब्यांसाठी मागणी पालघर : पालघर जिल्हा हे मुख्यालय असून, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि औद्योगिक विकास होत आहे. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी या... Read more
बेपत्ता अशोक धोडी यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती
गुजरात राज्यातल्या दगडखाणीतल्या पाण्यात कारच्या डिक्की मध्ये सापडला मृतदेह पालघर : गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचा मृतदेह अख... Read more