पालघर : पालघर जिल्ह्यातून एक लव जिहादचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरून ओळख करून घेत, खोटी ओळख वापरून एका तरुणीची फसवणूक केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे. पीडितेच्या... Read more
महिलांची कमाल, गावातून लाखोंपर्यंत
पालघर : पालघर ( Palghar ) हा आदिवासी जिल्हा म्हणून महाराष्ट्राच्या पटलावर ओळखला जातो. जो सागरी, नागरी आणि डोंगरी या तीन विभागात मोडतो. याच पालघर जिल्ह्यातला डहाणू हा भाग जिथे आदिवासी लोकवस्त... Read more
मुंबई : मुंबईतील मोनो रेल मध्ये आज सकाळी अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक प्रवासी अड्कले होते. अँटॉप हिल बस डेपो आणि जीटीबीएन मोनोरेल स्टेशन (वडाळा) दरम्यान सकाळी सव्वासात वाजताच्या दरम्या... Read more
विरार मध्ये चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 नागरिकांचा मृत्यू
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरार मध्ये रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यु झाला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मंगळवारी र... Read more
पालघर जिल्ह्यातल्या वसईत कोसळली इमारत
मायलेकीचा खाली दबून मृत्यू, अनेक जण जखमी पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातल्या नारंगी रोड वरील चामुंडा नगर आणि विजय नगर यांच्या मध्ये असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या चार मजल्याच्या इम... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर – तारापूर औद्योगिक ( Boisar Tarapur MIDC ) क्षेत्रातल्या प्लॉट नंबर एफ 13 मध्ये असलेल्या मेडली फार्मास्युटिकल्स कंपनीत ( Medley Pharmaceuticals Compan... Read more
पालघर : पालघर मधल्या धनसार औद्योगिक क्षेत्रात असलेल्या प्लॅटिनम पॉलिमर्स आणि ॲडीटिव्हज या प्लॅस्टिक कंपनीत आज सकाळी तीन वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले, द... Read more
सूर्या नदीत 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू पालघर : पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक भागांत जोरदार पाऊस बरसत आहे. सध्या हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला... Read more
अप आणि डाऊन मार्गांवरील रेल्वे सेवा ठप्प पालघर : पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा आज संध्याकाळी 7 वाजता पासून विस्कळीत झाली आहे. पालघर रेल्वे स्थानकात आज सायंकाळी गुजरातकडे जाणारी अजमेर बांद्रा... Read more
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस जि. प. शाळेत चिमुकल्यांचं केलं स्वागत
पालघर : गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षक-पालक यांचा सुसंवाद हीच भविष्यातील समृद्ध शिक्षण व्यवस्थेची किल्ली आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन... Read more









