प्रारब्ध युग न्यूज नेटवर्क : श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला ही तितकेच महत्व आहे. मार्गशीर्ष महिन्याला पवित्र महिना मानला जातो. मार्गशीर्ष गुरुवारला महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे.... Read more
आकाश कंदीलांना वारली कलेजी साज , मिळवलं जवळपास 18 लाखांचं उत्पन्न
पालघर : दिवाळीचा सन म्हणजे दिव्यांचा उत्सव. प्रकाशाचा उत्सव. दिवाळीच्या सणाला आकाश कंदिलांना हि विशेष महत्व आहे. दिवाळीला घरात दिवे लावण्या बरोबरच लोकं आकाश कंदीलांना घरांची शोभा वाढवण्यासाठ... Read more
पालघर : डोक्यावर छत नाही, कुटुंब, नातेवाईकांपासून कोसो मैल दूर, पोटाला भुकेने पडलेला चिमटा, सणासुदीचा तर विसर, ऊन, थंडी, पावसाचा मारा सहन करत आसरा शोधत फिरणाऱ्या बेघर, मनोरुग्णांना वसई-विरार... Read more
पालघर : कोकणी माणसाची जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी काय असते ते आर्किंड फुलांची शेती करुन दाखवुन दिलयं पालघर जिल्हयातल्या डहाणु तालुक्या मधल्या चिंचणी गावातल्या शेतकरी रामचंद्र रघुनाथ स... Read more
पालघर : सध्या पालघर जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून, तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे. उन्हाळा वाढला असल्यानं बाजारात ताज्या फळांची आणि शरीरासाठी थंड असणाऱ्या फळांची... Read more
युवा तरुणाने सेंद्रिय शेतीतुन फुलवली फळबाग़
पालघर : शासनाच्या आत्मा योजने अंतर्गत सेंद्रिय शेती करण्याचं प्रशिक्षण घेवून लाभार्थी कुणाल जितेंद्र माळी यांनी आता आपल्या वडिलोपार्जित चिकू या फळाच्या शेतीतून चांगल आणि दर्जेदार उत्पन्न घेण... Read more
बांबूच्या आकाशकंदीलांना परदेशात ही मागणी
पालघर : दिवाळी म्हणजे दिव्यांच्या उत्सव. दिवे, पणत्या आणि आकाश कंदील यांना या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी जवळ आल्यानं दिवाळीसाठी लागणारं साहित्य घेण्यासाठी सर्वांची पावलं ही बाजारपेठेकडे... Read more
पालघर : बाप्पांचं आगमन सर्वत्र मोठ्या थाटात आणि जल्लोषात झालयं. सर्वत्र घराघरात, गल्लोगल्लीत, गावागावांत मोठ्या उत्साहात बाप्पांच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळतोय. आपण सर्वजण बापांची मोठी भक... Read more
पालघर : स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी अशा तर कधीच विसरता येत नाहीत आणि त्यामुळेचं आज ही पालघर चा हुतात्मा चौक जो पाचबत्ती च्या नावानं सुद्धा ओळखला जातो. तो चौक आज सुद्धा लोकांचं लक्ष आपल्य... Read more
भारताचा स्वातंत्र्य लढा ज्याला म्हणता येईल तो 1947 साली संपला. संपला म्हणजे तेव्हाच भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यालाही आता 75 वर्षे झाली आहेत. भारतीय नागरिकांनी देशावरील ब्रिटिशांचे वर्चस्... Read more