मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर शेवटची संधी
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून २० नोव्हेंबर ला महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीत आपला... Read more
विधानसभा निवडणुका जाहीर
महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर ला मतदान, तर 23 नोव्हेंबर ला मतमोजणी नवी दिल्ली : महाराष्ट्रासाठी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून,... Read more
पालघर : अखेर श्रमजीवी संघटनेच्या बॅनर खाली आदिवासी बांधवांनी आपल्या निर्णायक बेमुदत आंदोलनात यश मिळवलं आहे. 5000 पेक्षा जास्त प्रलंबित वनदाव्यांचा निपटारा अवघ्या 10 दिवसांतच करण्यात त्यांनी... Read more
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत २८ वर्षांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या ५०७ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं घेतला आहे. या निर्णयाच्या शासन आदेशाची... Read more
नवी दिल्ली : भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) प्रशासकीय नियंत्रणाखालील स्वायत्त वैज्ञानिक संस्था असलेल्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्... Read more
रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची आज यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. वायुदलाचे सी – २९५ या विमा... Read more
मुंबई : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आजपर्यंत नोंदणी केलेल्या ४६ हजार प्रशिक्षणार्थ्यांना आज डीबीटीद्वारे ४२ कोटी रूपये विद्यावेतन अदा करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य, रो... Read more
प्रचारात ‘देवा भाऊ’चा सूरमयी डंका
मुंबई : विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी ‘देवा भाऊ देवा भाऊ’ गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत प्रचारात आघाडी घेतली आहे. या गाण्यात... Read more
‘या’ मतदारसंघावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्राबल्य
पुणे : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे महायुतीतल्या काही नेत्यांनी हार न मानता कंबर कसून कामाला सुरूवात केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील पक्षात विधानसभेच्या... Read more
राहुल गांधी यांचा पितृदोष
प्रारब्ध युग डेस्क : सध्या पितृपक्ष सुरू आहे. आपल्या पितरांना शांती मिळावी म्हणून पितृ पंधरवड्यात घरोघरी तर्पण, पितरे जेवायला घालणे यासारखे विधी पार पाडले जातात. पितरांना शांती मिळाली नाही,... Read more