पालघरच्या अशोक धोडी हत्ये प्रकरणात मुख्य आरोपीला अटक
जमिनीच्या वादातून सख्या भावानेच केली भावाची केली फिल्मी स्टाईल हत्या पालघर : पालघर जिल्ह्यातल्या अशोक धोडी अपहरण आणि हत्ये प्रकरणात 5 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपी अविनाश धोडी ला पालघर प... Read more
बांबू शेती बदलेल आदिवासी समुदायाचे जीवनमान
शेतीसाठी सात लाखांपेक्षा ही जास्त अनुदान पालघर : पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या आदिवासी पाड्यांवर 50 लाख बांबू वृक्ष लागवडीचा ( Bamboo Farming ) संकल्प प्रत्यक्ष बांबू वृक्ष लागवड... Read more
महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती
गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात 32 टक्क्यांनी अधिक गुंतवणूक मुंबई : महाराष्ट्राने ( Maharashtra ) पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत ( Foreign Investment ) देश पातळीवर आघाडी घेतली आहे. 2024-2... Read more
शास्त्रज्ञ पोहचणार शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत
विकसीत भारत कृषी संकल्प अभियान पालघर : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार ( Ministry of Agriculture and Farmers’ Welfare, Government of India ) द्वारा संपूर्ण भारत देशात केंद्री... Read more
न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताच्या 52 व्या सरन्यायाधीश पदाची घेतली शपथ
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ नवी दिल्ली : राष्ट्रपति भवनात आयोजित एका विशेष समारोहात न्यायमूर्ति भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताच्या 52 व्या मुख्य न्यायाधीश (CJI) म्हणून आज सकाळी श... Read more
पालघर जिल्ह्यात Awaas Plus सर्वेक्षणाला वेग
डहाणू तालुक्यात सर्वाधिक सर्वेक्षण पालघर : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ( Pradhan Mantri Gramin Awas Yojana ) (PMAY-G) टप्पा २ अंतर्गत पात्र कुटुंबांची निवड करण्यासाठी ‘Awaas Plus २०२४’ स... Read more
नुकसान भरपाईची कार्यवाही सुरू करा – पालकमंत्री गणेश नाईक
पालघर : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे, सार्वजनिक सुरक्षेची खात्री करण्याचे आणि जिथे आवश्यक असेल तिथे त्वरित मदत पुरवण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक य... Read more
तारापूर मध्ये घेण्यात आले मॉक ड्रिल
पालघर : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनूसार आपत्कालीन सज्जतेसाठी आज पालघर जिल्ह्यातल्या तारापूर मध्ये “ऑपरेशन अभ्यास ” घेण्यात आला. टॅप्स कॉलनी गेट समोरील विजय कॉलनी इ... Read more
महाराष्ट्र आणि गुजरात देशाच्या विकासात आणि जागतिक पटलावर नाव चमकणारे राज्य – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली : भारताला समृद्ध करणारे भारताचे नाव जागतिक पटलावर येण्यात मोठी भुमिका निभावणारे महत्वाचे राज्य ठरणाऱ्या महाराष्ट्र ( Maharashtra ) आणि गुजरात ( Gujarat ) राज्यांचा राज्य आज दिवस आ... Read more
पालघर : महाराष्ट्र राज्याचा 100 दिवसांचा 7 कलमी कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पालघर पोलीस दलाकडून देखील जिल्ह्यातल्या सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्र... Read more









