मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे काम पूर्ण
पालघर : मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ( Mumbai-Ahmedabad Bullet Train Project ) महाराष्ट्रातील ( Maharashtra ) तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे ( Third Mountain Tunnel ) यशस्वी वेधन पू... Read more
बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या (Palghar District ) बहाडोली ( Bahadoli ) गावासाठी वन विभागाकडून “बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग” ( “Bahadoli Jamun Processing Industry” ) हा महत्त्वा... Read more
पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांना संसद रत्न पुरस्कार जाहीर
पालघर : संसदेतील उत्कृष्ट आणि प्रभावी कामगिरीबद्दल दिला जाणारा देशातील प्रतिष्ठित “संसद रत्न पुरस्कार २०२६” ( Sansad Ratna Award 2026 ) यंदा पालघर लोकसभा मतदारसंघाचे ( Palghar Lok Sabha cons... Read more
विरार पश्चिमेच्या वाहतुकीला मोठा दिलासा
नागरिकांच्या सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी विकासाचा नवा दुवा पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरार ( Virar ) पश्चिमेकडील नारिंगी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा नारिंगी रेल्वे... Read more
सातपाटी मत्स्यबंदराचा ३५० कोटींचा महासंकल्प
२४ महिन्यांत आधुनिक बंदर उभारणार – मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे पालघर : पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी गावात सातपाटी मत्स्यबंदराचा विकास कामाचा ( Development of Satpati Fishing... Read more
पालघर जिल्ह्यातल्या वसईतील पासपोर्टची क्षमता वाढवावी
खासदार डॉ. हेमंत सवरा यांची परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याकडे मागणी पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.... Read more
5 ते 15 वर्षे वयोगटातील आश्रमशाळेतील बालकांना अतिरीक्त डोस पालघर : केंद्र शासनाच्या सूचनांनुसार पालघर जिल्ह्यात 15 ते 30 सप्टेंबरद रम्यान गोवर-रुबेला लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे.... Read more
केळवे ग्रामस्थांच्या व्यथा पालघर : पालघर जिल्ह्यातलं केळवे गाव. जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे एक सुप्रसिद्ध पर्यटन म्हणून पालघर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मात्र याच केलेवे भागात स्मशानभूमीचा... Read more
भारतीय नेव्ही आणि आर्मीच्या सैनिकाच्या हातावर झळकणार पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक बांबूच्या राख्या
आदिवासी महिलांनी तयार केल्या 25 हजार बांबूच्या राख्या पालघर : बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण. या सणाला राख्यांना विशेष महत्व आहे. रक्षाबंधन स... Read more
सूर्या नदीत 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू पालघर : पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक भागांत जोरदार पाऊस बरसत आहे. सध्या हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला... Read more









