विरार पश्चिमेच्या वाहतुकीला मोठा दिलासा
नागरिकांच्या सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी विकासाचा नवा दुवा पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरार ( Virar ) पश्चिमेकडील नारिंगी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा नारिंगी रेल्वे... Read more
सातपाटी मत्स्यबंदराचा ३५० कोटींचा महासंकल्प
२४ महिन्यांत आधुनिक बंदर उभारणार – मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे पालघर : पालघर जिल्ह्यातल्या सातपाटी गावात सातपाटी मत्स्यबंदराचा विकास कामाचा ( Development of Satpati Fishing... Read more
पालघर जिल्ह्यातल्या वसईतील पासपोर्टची क्षमता वाढवावी
खासदार डॉ. हेमंत सवरा यांची परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याकडे मागणी पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.... Read more
5 ते 15 वर्षे वयोगटातील आश्रमशाळेतील बालकांना अतिरीक्त डोस पालघर : केंद्र शासनाच्या सूचनांनुसार पालघर जिल्ह्यात 15 ते 30 सप्टेंबरद रम्यान गोवर-रुबेला लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे.... Read more
केळवे ग्रामस्थांच्या व्यथा पालघर : पालघर जिल्ह्यातलं केळवे गाव. जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे एक सुप्रसिद्ध पर्यटन म्हणून पालघर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. मात्र याच केलेवे भागात स्मशानभूमीचा... Read more
भारतीय नेव्ही आणि आर्मीच्या सैनिकाच्या हातावर झळकणार पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी महिलांनी बनवलेल्या पर्यावरणपूरक बांबूच्या राख्या
आदिवासी महिलांनी तयार केल्या 25 हजार बांबूच्या राख्या पालघर : बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण. या सणाला राख्यांना विशेष महत्व आहे. रक्षाबंधन स... Read more
सूर्या नदीत 40 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू पालघर : पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अनेक भागांत जोरदार पाऊस बरसत आहे. सध्या हवामान खात्याकडून जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला... Read more
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा – गृह (ग्रामीण) राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
पालघर : गाव पातळीवरील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे. पालघर जिल्हयात होणारी ही कार्यशाळा महाराष्ट्रातली पहिली कार्यशाळा आहे.... Read more
शास्त्रज्ञ पोहचणार शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत
विकसीत भारत कृषी संकल्प अभियान पालघर : कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार ( Ministry of Agriculture and Farmers’ Welfare, Government of India ) द्वारा संपूर्ण भारत देशात केंद्री... Read more
जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांनी उचलला पर्यावरण संवर्धनाचा विळा
गेल्या चार वर्षांपासून राबवत आहेत सीड बॉल चा अनोखा उपक्रम पालघर : निसर्गाच आपल्या जीवनातलं देणं समजून आणि पर्यावरणाच महत्व समजून पालघर जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने वृक्ष... Read more









