बांबू हस्तकलेच्या प्रशिक्षणाला आदिवासी महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद
पालघर : सेवा विवेक या संस्थेकडून पालघर जिल्ह्यातल्या काही ग्रामीण भागांतल्या महिलांना बांबू हस्तकलेचं प्रशिक्षण देण्यात येतं. सध्या जिल्ह्यातल्या दुर्वेश-देसकपाडा या गावात १७ व्या तुकडीला ब... Read more
पालघर : टोकियो (Tokyo) येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील तीनही विजेत्या स्पर्धकांवर मात करत रुद्रांक्ष पाटीलने सुवर्णपदकाला गवसणी घातली. रुद्रांक्ष पाटील हा पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब प... Read more
बांबूच्या आकाशकंदीलांना परदेशात ही मागणी
पालघर : दिवाळी म्हणजे दिव्यांच्या उत्सव. दिवे, पणत्या आणि आकाश कंदील यांना या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी जवळ आल्यानं दिवाळीसाठी लागणारं साहित्य घेण्यासाठी सर्वांची पावलं ही बाजारपेठेकडे... Read more
पालघर : आपले हात जर स्वच्छ नसतील तर त्यातून आपण अनेक आजारांना निमंत्रण देत असतो. आपल्या आसपास अनेक सूक्ष्म जीवाणु असतात. काही काम करत असताना ते आपल्या हाताला नकळत चिटकले जातात. त्यामुळे अन्न... Read more
पालघर : पालघर मधल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात आता रशियन, फ्रेंच आणि जर्मन या तीन परदेशी भाषांमधले सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. रशियन आणि फ्रेंच या सर्टिफिकेट कोर्सेसचे यंदा... Read more
पालघर : सागरी पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या महत्त्वाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिस-या आठवड्यात जगभरात... Read more
राखीतून निर्माण करणार वृक्ष ; एक राखी एक वृक्ष
पालघर : बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण. या सणाला राख्यांना विशेष महत्व आहे. रक्षाबंधन सणानिमित्त महिला, मुली आपल्या भावासाठी वेगवेगळ्या आकारा... Read more
सीमेवरील जवानांच्या हातावर पालघर जिल्ह्यातल्या बनाना फायबरच्या तिरंगा राख्या
पालघर : बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण. या सणाला राख्यांना विशेष महत्व आहे. त्यामुळे याच रक्षाबंधन सणानिमित्त पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भाग... Read more
पालघर : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त केंद्र शासनाच्या संस्कृति मंत्रालयानं जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात आणि देशभक्तीची... Read more
नवी दिल्ली : अग्निपथ ( Agneepath Scheme ) योजनेअंतर्गत चार वर्षे पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल ( CAPF ) आणि आसाम रायफल्समध्ये 10 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय के... Read more