पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री योजनादूत पदाच्या 1851 जागांसाठी होणार पदभरती पालघर : शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री योजनादूत... Read more
पालघर : क्षयरोगाTB पासून बचाव होण्यासाठी बी.सी.जी लस जन्मतः सर्व लहान मुलांना देण्यात येते. लस ही सर्वात सुरक्षित लस असल्यानं लहान मुलांचा गंभीर प्रकारच्या क्षयरोगापासुन बचाव होतो. मात्र सद्... Read more
डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी
सर्वेक्षणासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर पालघर : डहाणू ते नाशिक दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला आता मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच या सर्वेक्षणाचं काम सुरू होऊ शकेल. याविषयी माह... Read more
आमच्या श्रापाने तुमची सरकार पडेल
पालघर : पालघर मध्ये पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका बाजूला वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र वाढवण बंदराच्या विरोधात असलेल्या लोकांनी एकत्र येवून सरकार... Read more
जिल्ह्यात 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन पालघर : पालघर जिल्ह्यात आज पासून विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यात 26 ते... Read more
मुलांना बेस्ट स्कील आणि फ्युचर स्कील देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत – केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी
पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात विद्यार्थाशी साधला संवाद पालघर : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी हे आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पालघर... Read more
पालघर : बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण. या सणाला राख्यांना विशेष महत्व आहे. रक्षाबंधन सणानिमित्त महिला, मुली आपल्या भावांसाठी वेगवेगळ्या प्रक... Read more
पालघर : शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून ( Department of Skills, Employment, Entrepreneurship and Innovation ) मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ( Mukhyamantri... Read more
पालघर : डोक्यावर छत नाही, कुटुंब, नातेवाईकांपासून कोसो मैल दूर, पोटाला भुकेने पडलेला चिमटा, सणासुदीचा तर विसर, ऊन, थंडी, पावसाचा मारा सहन करत आसरा शोधत फिरणाऱ्या बेघर, मनोरुग्णांना वसई-विरार... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यात मंगळवारी त्या वेळेस एकच खळबळ उडाली जेव्हा एका पाठोपाठ एक जिल्ह्यातल्या अनेक आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली. रात्री केलेल्या... Read more