पालघर : पालघर जिल्ह्यातल्या चारोटी जवळ मुंबई – अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक ऑईल टँकर उलटून भीषण अपघात झाला. ऑईल टँकर उलटल्यानं राष्ट्रीय मार्गावर टँकर मधल्या ऑईलची गळती होवू ला... Read more
डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी
सर्वेक्षणासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर पालघर : डहाणू ते नाशिक दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला आता मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच या सर्वेक्षणाचं काम सुरू होऊ शकेल. याविषयी माह... Read more
आमच्या श्रापाने तुमची सरकार पडेल
पालघर : पालघर मध्ये पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका बाजूला वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र वाढवण बंदराच्या विरोधात असलेल्या लोकांनी एकत्र येवून सरकार... Read more
पेसा भरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महामार्गावर रास्ता रोको
पालघर : पेसाभरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला होता. मुंबई... Read more
पालघर जिल्ह्यात नारळी पौर्णिमेचा सन उत्साहात साजरा पालघर : पालघर जिल्ह्याला समुद्र किनाऱ्यांचं वैभव लाभलं असून जिल्ह्यातल्या किनारपट्टी भागांत मच्छीमार बांधव मोठ्याप्रमाणात वास्तव्यास आहेत.... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यात मंगळवारी त्या वेळेस एकच खळबळ उडाली जेव्हा एका पाठोपाठ एक जिल्ह्यातल्या अनेक आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली. रात्री केलेल्या... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातल्या सूर्या, वैतरणा, देहर्जा नदी ओसंडून वाहत आहेत. तर अनेक रस्ते पाण्याखाली गेले. मनोर –... Read more
विधानसभेत बदला घेतल्या शिवाय राहणार नाही – बावनकुळे
पालघर : कोकण विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठका घेवून आढाव... Read more
पर्यावरण संरक्षणचा चिमुकल्यांचा संकल्प, बनवले 117287 सीड बॉल
पालघर : वाढत प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणात झाडांची होत असलेली तोड यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल साबूत ठेवण्यासाठी आजच्या काळात झाडे जगवणे गरजेचं आहे... Read more
पालघर : महावीर जयंती हा जैन धर्माचा सर्वात खास दिवस आहे. जैन धर्माचे 24 वे आणि शेवटचे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंती स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. दरवर्षी चैत्र महिन्याती... Read more









