दलितांच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
राहुल गांधींचं पास पोर्ट रद्द केलं पाहिजे – आठवले पालघर : दलितांच्या आरक्षणाला कोणी हात लावू शकत नाही, त्यांचं आरक्षण आहेच तसचं राहील. आरक्षणा बद्दल वाद न करता आरक्षणाचा विषय कुठे त... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महानगरपालिकेनं गणेशोत्सव काळात संकलित झालेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सात दिवसांच्या विसर्जना दरम्यान २१ हज... Read more
पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या सहकार्यानं HDFC बँकेच्या सीएसआर निधी मधून CWAS (centre for water and sanitation) ही संस्था पालघर जिल्ह्यातल्या पालघर, डहाणू आणि मोखाडा तालुक्या मधल्या गावांमध... Read more
विरार : पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महानगरपालिकेनं उभारलेल्या कृत्रिम तलावांना गणेशभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरात ५ दिवसीय गणपती विसर्जनात एकूण ७ हजार ५०८ गणेश मूर्तीचं विसर... Read more
गणेशोत्सवा मागची लोकमान्य टिळकांची विचारधारा आज ही जपत आहे उर्से गाव पालघर : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. गल्लोगलित लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली दिसून ये... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विविध भागात आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देण्यात आला. जिल्ह्यात दीड दिवसांच्या ४४१५ पेक्षा जास्त घरगुती गणपतींना आणि २४८ पेक्षा ज... Read more
पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री योजनादूत पदाच्या 1851 जागांसाठी होणार पदभरती पालघर : शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी पालघर जिल्ह्यात मुख्यमंत्री योजनादूत... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महापालिकेकडून दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा महापालिकेकडून ५८ ठिकाणी १०५ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय २ बंद द... Read more
विद्यार्थिनींना स्वसंरक्षणा सोबतच दुर्बलांचे हि संरक्षण करता आले पाहिजे – डॉ.किरण सावे पालघर : देशात महिलांवर होत असलेले अत्याचार पाहता आता पालघर जिल्ह्यातल्या शाळा कॉलेजां मध्ये मुली... Read more
पेसा भरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महामार्गावर रास्ता रोको
पालघर : पेसाभरतीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेतृत्वाखाली मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्यात आला होता. मुंबई... Read more