विरार मध्ये चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 नागरिकांचा मृत्यू
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरार मध्ये रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यु झाला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मंगळवारी र... Read more
पालघर जिल्ह्यातल्या वसईत कोसळली इमारत
मायलेकीचा खाली दबून मृत्यू, अनेक जण जखमी पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई तालुक्यातल्या नारंगी रोड वरील चामुंडा नगर आणि विजय नगर यांच्या मध्ये असलेल्या रमाबाई अपार्टमेंट या चार मजल्याच्या इम... Read more
राष्ट्रीय मानवाधिकार आणि महिला आणि बाल विकास आयोगाने सामाजिक कार्यकर्त्यांना दिलं प्रोत्साहन
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सारखे दिसणारे व्यक्ती बनले आकर्षणाचे केंद्र पालघर : पालघर जिल्ह्यातील वसई येथील रुद्र शेल्टर हॉटेलच्या सभागृहात राष्ट्रीय मानवाधिकार आणि म... Read more
पालघर : नवी दिल्लीत राष्ट्रीय युवा महोत्सवात झालेल्या लोकनृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवत महाराष्ट्राला गौरव प्राप्त करून देणाऱ्या वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या संघाचं आज वसई... Read more
पालघर : विकास आयुक्त (उद्योग) ( Development Commissioner (Industries) यांच्या निर्देशानुसार राज्यात निर्यात क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी, रोजगार निर्मितीचं लक्ष साध्य करण्यासाठी तसचं निर... Read more
पुरुषांमध्ये रोहित वर्मा, महिलांमध्ये सोनिका ठरले हाफ मॅरेथॉनचे विजेते पालघर : थंड वाऱ्याची झुळूक आणि आल्हाददायक हवामानाचा पुरेपूर वापर करत 12 व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन ( Vasai-Vir... Read more
पालघर : गणेशोत्सवाच्या काळात विसर्जनादरम्यान मोठ्या प्रमाणात हार, फुले, केळीचे खांब आणि इतर साहित्य यासारखं निर्माल्य तयार होत असतं. हे निर्माल्य तलावात, समुद्रात, नदी आणि जवळपासच्या खाड्या... Read more
राजोडी समुद्रकिनारी बीच क्लिन अप ड्राईव्ह
प्लास्टिक रिसायकलिंगचा प्रयोग पालघर : दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय समुद्र किनारा स्वच्छता दिवस साजरा केला जातो. सद्या जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या का... Read more
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महानगरपालिकेनं गणेशोत्सव काळात संकलित झालेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सात दिवसांच्या विसर्जना दरम्यान २१ हज... Read more
विरार : पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महानगरपालिकेनं उभारलेल्या कृत्रिम तलावांना गणेशभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरात ५ दिवसीय गणपती विसर्जनात एकूण ७ हजार ५०८ गणेश मूर्तीचं विसर... Read more









