पालघर : औरंगाबाद नामकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून आज सकाळी जवळपास सहा वाजताच्या दरम्यान पालघरच्या एसटी बस डेपोतुन औरंगाबाद ला जाणारी बस मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्... Read more
रत्नागिरी / प्रमोद कोणकर : रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रसिद्ध धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळ असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वराचा वार्षिक यात्रोत्सव यावर्षी करोनामुळे रद्द करण्यात आला आहे. मार... Read more
पालघर / नीता चौरे : पालघर जिल्हयातल्या बोईसर तारापुर औद्योगिक (M.I.D.C) क्षेत्रातल्या प्रदुषणामुळे प्रभावित होत असलेल्या १६ गावांमध्ये विशिष्ट आजारांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्याच... Read more
पालघर / नीता चौरे : ग्रामीण भागातल्या सर्व कुटुंबांना स्वच्छ, शुद्ध आणि सुरक्षित पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायतीची आहे. त्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायती या... Read more
जळगाव / राजेश यावलकर : स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी जळगाव शहरात बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा १ ते ३ जानेवारी दरम्यान हा महोत्सव होत आहे. बालगंधर्व... Read more
जळगाव / राजेश यावलकर : केळीचे फुल आरोग्यासाठी गुणकारी असून यापासून जळगाव शहरातील डॉ.तेजोमयी भालेराव यांनी इन्स्टंट सूप तयार केले आहे. भारतीय पेटंट संस्थेने या संशोधनाला पेटंट जाहीर केले आहे.... Read more
वाशिम / सुनिल कांबळे : कोरोना संसर्गाच्या काळात संपूर्ण देशात लावण्यात आलेला लॉक डाऊन हा शब्द ह्या नऊ महिन्याच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरला गेला आहे. याच शब्दावरून वाशिम शहरातील “ड्... Read more
वाशिम / सुनिल कांबळे : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे गुरुवार पासून वाशिम जिल्ह्यात खासगी दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज पहाटे नववर्षाच्या पहिल्या दिवशी वाशिम येथील ऐतिहासिक बालाजी मंदिराला... Read more
पालघर / नीता चौरे : कोविड-19 साथीच्या रोगाची सुरुवात झाली तेव्हा पासून राज्यात ई – संजीवनी ओपीडी ऑनलाईन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातल्या जनतेला घरीच सुरक्षित राहून वैद्यकीय... Read more
मीरारोड : सरते वर्ष सर्वांसाठीच कठीण काळ होता आणि या दरम्यान प्रत्येकाने आपल्याला शक्य होईल तशी गरजूला मदत आणि आधार दिला आहे. आणि ही बांधिलकी अशीच प्रत्येकाने जपली असा संदेश देत मीरारोड येथी... Read more